गावसकरांकडून म्हाडाला ‘ती’ जमीन परत; मुख्यमंत्र्यांसह जितेंद्र आव्हाडांना पाठवलं पत्र
मुंबई - विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी अखेर 33 वर्षांपूर्वी अकादमी उभारण्यासाठी वांद्रे येथे मिळालेली जमीन म्हाडाला परत केली. आपण त्या ...
मुंबई - विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी अखेर 33 वर्षांपूर्वी अकादमी उभारण्यासाठी वांद्रे येथे मिळालेली जमीन म्हाडाला परत केली. आपण त्या ...
मुंबई - लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल याच्या फलंदाजीचे कौतुक विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी केले आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत ...
मुंबई -विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी मुंबई इंडियन्सचा सलामीवीर इशान किशन याच्यावर बोचरी टीका केली आहे. किशनला सातत्याने उसळत्या चेंडूंचा फटका बसला ...
मुंबई - दिनेश कार्तिकला भारताच्या टी-20 संघात पुनरागमन करण्याची संधी निश्चितच आहे. मात्र, निवड समितीने त्याच्या वयाकडे पाहण्यापेक्षा त्याच्या सातत्यपूर्ण ...
मुंबई - हार्दिक पांड्याने या मोसमात "थिंकिंग कॅप ऑन' ठेवली आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार उत्तम फलंदाजी आणि नेतृत्त्वाचा चांगला वापर ...
मुंबई - लखनौ सुपर जायंट्सचा नवोदित गोलंदाज आवेश खान याचे विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी कौतुक केले आहे. येत्या काळात आयपीएल ...
- अमित डोंगरे वाहत्या गंगेत हात धुवून घेणे कशाला म्हणतात ते आयपीएल स्पर्धेचे समालोचन करत असलेल्या समालेचकांना मिळत असलेल्या मानधनाचे ...
मुंबई - विराट कोहली कर्णधारपदाच्या जबाबदारीतून आता मुक्त झाला असल्यामुळे तो प्रतिस्पर्धी संघांसाठी जास्त धोकादायक ठरेल, असा इशारा विक्रमादित्य सुनील ...
बेंगळुरू -आयपीएल स्पर्धेत अनकॅप खेळाडूंवर बोली लावताना जास्तीत जास्त एक कोटी रुपयांची मर्यादा हवी. अल्पावधीत मिळालेले करोडो रुपये खेळाडूंसाठी घातक ठरतात. ...
अहमदाबाद - माजी कर्णधार विराट कोहली व नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा यांच्यात कोणताही वाद नाही. हा केवळ एक खोडसाळपणा असून ...