आता मोदींनी शेतकऱ्यांची माफी मागावी – कॉंग्रेस
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता शेतकऱ्यांची माफी मागावी. तसेच, शेतकऱ्यांचा विरोध असणारे ...
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता शेतकऱ्यांची माफी मागावी. तसेच, शेतकऱ्यांचा विरोध असणारे ...
नवी दिल्ली - बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांची आयकर विभागाने सलग दोन दिवस चौकशी केली होती. ...
नवी दिल्ली - कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरूवारी इंधन दरवाढ आणि शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पक्षाचे ...
नवी दिल्ली - कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि बसपच्या प्रमुख मायावती यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात यावे, ...
नवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्दयावरून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच आंदोलन ...
मुंबई - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. महाविकास आघाडी म्हणून कार्यरत असलेल्या या ...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए)अध्यक्षपद सोपवण्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. ...
मुंबई - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटना गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करत आहेत. मुख्यतः पंजाब व हरियाणा येथील ...
नवी दिल्ली - कॉंग्रेस मध्ये राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर आता कॉंग्रेसने संघटनात्मक फेरबदलांना प्रारंभ केला असून येत्या काही दिवसांत ...
मुंबई - मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी अशोक उर्फ भाई जगताप यांची निवड करण्यात येत असल्याचे आज पक्षाकडून जाहीर करण्यात ...