आता पुढील वाटचालीस सुरुवात…
उरीवरील हल्ल्यानंतरचा सर्जिकल स्ट्राईक, बालाकोटमधील एअर स्ट्राईक आणि नुकतीच झालेली लष्करी कारवाई यातून भारताच्या बदललेल्या भूमिकेचे संकेत स्पष्टपणाने मिळत आहेत. ...
उरीवरील हल्ल्यानंतरचा सर्जिकल स्ट्राईक, बालाकोटमधील एअर स्ट्राईक आणि नुकतीच झालेली लष्करी कारवाई यातून भारताच्या बदललेल्या भूमिकेचे संकेत स्पष्टपणाने मिळत आहेत. ...
बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याला असणाऱ्या ओडिशा या राज्यात विणल्या जाणाऱ्या अनेक साड्यांना संबळपुरी म्हणतात.अर्थातच संबळपूर नावाच्या गावामध्ये हातमागावर ही साडी तयार ...
प्रत्येकाचं आपल्या आजोळाशी एक वेगळंच नातं असतं. तसंच माझंही आहे. तेवढंच मायेचं आणि जिव्हाळ्याचं! मुरलेल्या मुरंब्याची चव जशी दिवसेंदिवस वाढत ...
पुण्यापासून 50 कि.मी. अंतरावर आमचे गाव आहे. जेजुरीच्या नजीक कऱ्हा नदीच्या काठावर ते वसले आहे. बेलसर त्याचे नाव आहे. अधून ...
लग्न होऊन सासरच्या घरात स्त्री प्रवेश करते, तेव्हा घरची लक्ष्मी म्हणून तिचा गौरव होतो. लक्ष्मीची पावले उमटवली जातात. पहिली बेटी, ...
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील आगीच्या घटना थोडे दिवस चर्चेचा विषय राहतात. यावर्षी देखील आग 1 लाख 60 हजारहून ...
तरुण, आधुनिक भारतीय समाजाला पोटापाण्याच्या प्रश्नांमधून बाहेर पडायचे आहे, कारण त्याच्या जगण्याविषयीच्या आशाआकांक्षा आता प्रचंड विस्तारल्या आहेत. त्याला आता समृद्ध ...
सध्या पाऊस धो धो पडत आहे. ऐन पावसाळ्यातील जून-जुलै महिना असावा असे वातावरण आहे. दसरा गेला, निवडणुका झाल्या, दिवाळी आली ...
बाहेर पडलो आणि वाटेत मला कचरा उचलणारी गाडी दिसली. रस्त्यातला कचरा सेवक नेत होते. मी त्यांच्याकडे साहेबांची चौकशी करून माझी ...
सुख! सुख! सुख! सर्व बाजूंनी सुखाचा नुसता पाऊस! सुखाचा म्हणजे सुखी असल्याच्या आभासाचा! कारण समाधानाचा तरंग अंतरंगापर्यंत पोचण्याआधीच सुखाचं नवं ...