Tuesday, April 30, 2024

Tag: onion

अग्रलेख : कांद्याचे राजकारण

कांदा प्रश्‍न पेटलेलाच.! नाशिकमधील सर्व बाजार समित्या बंद; शेतकरी संतप्त

नाशिक - केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कावर तब्बल 40 टक्‍क्‍यांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील शेतकरी संतप्त झाला आहे. राज्यभरात ...

मूठभर लोकांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक – नाना पटोले

मूठभर लोकांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक – नाना पटोले

चाकण - सरकार शेतमालाचे दर पाडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय. हे सगळ्यांना सरकारचं धोरण समजतंय, मूठभर लोकांच्या भल्यासाठी समस्त शेतकरी ...

कांदा निर्यात शुल्कामुळे दरवाढीला ‘ब्रेक’; घाऊक बाजारात किलोच्या भावात 2 रुपयांनी घट

कांदा निर्यात शुल्कामुळे दरवाढीला ‘ब्रेक’; घाऊक बाजारात किलोच्या भावात 2 रुपयांनी घट

पुणे - मागील पंधरा दिवसांपासून घाऊक आणि किरकोळ बाजारात सातत्याने कांद्याचे भाव वाढत होते. मात्र, कांदा निर्यातीवर सरकारने 40 टक्के ...

कांदा प्रश्नावर राजकारण करू नका..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांना आवाहन

कांदा प्रश्नावर राजकारण करू नका..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांना आवाहन

मुंबई - कांद्याच्या मुद्यावर कुणीही राजकारण करू नये. केंद्राने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. त्यामुळेच या प्रकरणी तातडीने 2 ...

कांद्याचा वांदा पेटला.! कृषीमंत्री मुंडे दिल्ली दौऱ्यावर तर, फडणवीसांनी जपानमधून सुत्रे हलवली

कांद्याचा वांदा पेटला.! कृषीमंत्री मुंडे दिल्ली दौऱ्यावर तर, फडणवीसांनी जपानमधून सुत्रे हलवली

नवी दिल्ली/मुंबई - केंद्र सरकारने शनिवारी तडकाफडकी कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र व राज्यातील सरकारला ...

‘केंद्राची काद्यांवरील निर्यात शुल्क अन्यायकारक’; राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतप्त

“दोन चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय फरक पडतो?’; महाराष्ट्राच्या मंत्र्यांचं अजब विधान

मुंबई - कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात शेतकरी आणि व्यापऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे ...

दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय फरक पडतो? दादा भुसे यांचे अजब विधान

दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय फरक पडतो? दादा भुसे यांचे अजब विधान

मुंबई - कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात शेतकरी आणि व्यापऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे ...

“कांद्याला प्रति क्विंटल 4000 रुपये भाव मिळायलाच हवा” ; देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणेनंतरही अमोल कोल्हे आक्रमक

“कांद्याला प्रति क्विंटल 4000 रुपये भाव मिळायलाच हवा” ; देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणेनंतरही अमोल कोल्हे आक्रमक

पुणे : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली ...

मोठी बातमी ! केंद्र सरकार राज्याकडून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

मोठी बातमी ! केंद्र सरकार राज्याकडून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

 मुंबई : देशभरात टोमॅटोनंतर आता कांद्याच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच आता  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ३१ ...

“…तर शेतकऱ्याला गांजा आणि अफू लावायची परवानगी द्यावी”; सरकारच्या कांदा निर्यातीच्या निर्णयावर सदाभाऊ खोत संतापले

“…तर शेतकऱ्याला गांजा आणि अफू लावायची परवानगी द्यावी”; सरकारच्या कांदा निर्यातीच्या निर्णयावर सदाभाऊ खोत संतापले

मुंबई : देशभरात टोमॅटोनंतर आता कांद्याच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच आता  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ३१ ...

Page 5 of 18 1 4 5 6 18

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही