कायदे मागे घेतले, तर लोकशाही धोक्यात येईल; केंद्रीय मंत्री रामदास आठवले
नगर - आंदोलक शेतकर्यांच्या मागणीप्रमाणे केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे मागे घेतले तर अन्य कायदेही मागे घेण्याची मागणी होऊ शकते. ...
नगर - आंदोलक शेतकर्यांच्या मागणीप्रमाणे केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे मागे घेतले तर अन्य कायदेही मागे घेण्याची मागणी होऊ शकते. ...
नगर - करोना कालावधीत नगर जिल्हा नियोजन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच आरोग्य यंत्रणेकडून तब्बल 28 कोटी रुपयांचा खर्च केल्याचे ...
पारनेर -पारनेर तालुक्यातील करंदी येथे एका तरुण शेतकऱ्याने शेतमालाला नसलेला बाजार भाव व कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ...
नगर -केंद्र सरकारने मनाई केलेली असल्याने आता नगरच काय. पण देशात इतर कोठेही लॉकडाऊन केले जाणार नाही. नगरमध्ये गरजच वाटत ...
नगर -जिल्ह्यात आज 573 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 29 हजार 85 इतकी झाली ...
नगर -केंद्र व राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर अध्यादेश काढावा. तसेच न्यायालयीन लढाईमध्ये मराठा ...
नगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नगर - फिनिक्स फाउंडेशनचे सुरु असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद असून, या शिबीराद्वारे गोरगरीबांची सेवा घडत आहे. देशात अवयवदान चळवळीला चालना ...
नगर - करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या संकटकाळात बूथ हॉस्पिटलचे काम स्पृहणीय आहे. हॉस्पिटलमध्ये काम करणारा प्रत्येकजण देवदूतच आहे, असे विचार आमदार ...
नगर -प्रोफेसर कॉलनी चौकात बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांसाठीचे आंदोलन निव्वळ राजकीय स्टंट आहे. सर्वच राजकीय पक्षांना त्यांना पुळका आला. मात्र, याच भाजीविक्रेत्यांमुळे ...