गावात पाणीच नाही म्हणून नातेवाईकांच्या गावात आसरा घेतलेल्या मीरा सांगतात…
आग्रा – राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील बसई सावंता गावाची पाण्याच्या दुर्भिक्ष्याची कहाणीच काही वेगळी आहे. पहाटे चार वाजताच गावातील अनेक लोक ...
आग्रा – राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील बसई सावंता गावाची पाण्याच्या दुर्भिक्ष्याची कहाणीच काही वेगळी आहे. पहाटे चार वाजताच गावातील अनेक लोक ...
आग्रा - राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील बसई सावंता गावाची पाण्याच्या दुर्भिक्ष्याची कहाणीच काही वेगळी आहे. पहाटे चार वाजताच गावातील अनेक लोक ...
नगर - राज्यात उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एप्रिल महिन्यात उन्हाळ्याने रेकॉर्ड मोडले त्यानंतर आता मे महिन्यातही लोक भीषण ...
शिर्डी : – या वर्षी कमी पर्जन्यमान झाला आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे. येणाऱ्या एक-दीड महिन्याच्या कालावधीत ...
कुडाळ - अतिवृष्टीचा आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यात सध्या 31 गावे व 17 वाड्यावस्त्यांवर ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईचे भीषण ...
इंदापूरात रोटरी क्लबतर्फे जलपरिषद संपन्न इंदापूर - मानव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. भूतलावर एवढे पाणी असताना देखील केवळ अयोग्य ...
पुणे - महापालिकेकडून येत्या गुरुवारी (दि.18 मार्च) लष्कर जलकेंद्र आणि भामा-आसखेड जलकेंद्राच्या ठिकाणी स्थापत्य आणि पंपिंग विषयक तातडीची दुरुस्तीची कामे ...
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंतच्या पाणीसाठ्याची चिंता मिटली आहे. सध्या ...
पिंपरी - पवना धरण भरले असतानाही पिंपरी-चिंचवड शहराची पाणीकपात सध्या कायम आहे. सध्या करण्यात येणारा दिवसाआड पाणीपुरवठा बंद करावा. शहरात ...
30 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळेपर्यंत दिवसाआड पुरवठा पिंपरी - पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. ...