मुंबई – राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन-तीन दिवस राज्यभर ढगाळ वातावरण राहील. तर 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार, पुढील 48 तासात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच मध्य महारष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
7/10, 7.30 pm,Parts of N Mah including Mumbai Thane Pune Palghar Nashik Nandurbar,Aurangabad,Ahmednagar, parts of Gujarat,MP, E Vidarbha covered with dense clouds.Possibilities of rains with thunder in these areas next 3,4 hrs.
Thane Dist few stns Very heavy. Mumbai Heavy so far. pic.twitter.com/JETmgPWbqI— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 7, 2022