दहशतवादावर सौम्य भूमिका घेऊन विरोधक जनतेचे प्राण धोक्यात आणत आहेत – मोदींचे टीकास्त्र
पाकिस्तानचे हिरो बनण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सहारनपूर -विरोधक दहशतवादाविषयी सौम्य भूमिका घेत आहेत. त्यातून ते जनतेचे प्राण आणि भविष्य धोक्यात आणत...
पाकिस्तानचे हिरो बनण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सहारनपूर -विरोधक दहशतवादाविषयी सौम्य भूमिका घेत आहेत. त्यातून ते जनतेचे प्राण आणि भविष्य धोक्यात आणत...
चंद्रपूर - भाजप पक्षात सध्या ज्येष्ठ नेत्यांचा अवमान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे गुरु लालकृष्ण अडवाणी यांना डावलले आहे,...
नवी दिल्ली -विज्ञान क्षेत्रांतील गुंतवणूक आगामी तीन वर्षात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच देशांतर्गत उत्पादनात वाढ होऊन विकासाचा...
नवी दिल्ली -आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. यंदाच्या या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक...
बंगळुरू - मोदींच्या विधानांनी पंतप्रधानपदाची पातळी खालावली आहे. सर्जिकल स्ट्राईकमधून बाहेर पडून त्यांनी आता बेरोजगारी आणि गरिबीकडेही लक्ष द्यायला हवे,...
बुलंदशहर - कॉंग्रेस सरकारच्या काळात नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी यांनी देश लुटला. चौकीदाराचे सरकार आल्याचे समजताच ते देश...
जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज बांसवारा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये बोलताना सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. यावेळी...
नांदेड : फक्त दहशतवादच नाही, तर देशात भ्रष्टाचार वाढवण्यातही काँग्रेसचा हात आहे. देशाच्या सुरक्षेसंबंधीत दलाली खाणंही काँग्रेसला आवडतं. जेवढा मोठा व्यवहार,...
नवी दिल्ली : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आज लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या ३९व्या स्थापना दिनानिमित्त लिहलेल्या ब्लॉगवरून पंतप्रधानांवर निशाणा साधला...
नवी दिल्ली - भारताच्या ‘मिशन शक्ती’मुळे अंतराळात निर्माण झालेला कचरा काही दिवसात नष्ट होईल’, असे डीआरडीओचे चीफ सतीश रेड्डी यांनी म्हटले आहे. अंतराळात निर्माण...