संजय राऊतांचा सवाल; म्हणाले,“राज्याचे गृहमंत्री काय करतायत? कुठे आहेत पोलीस? की पोलीस फक्त ४० गद्दार बेईमान…!”
मुंबई : सध्या राज्यात विरोधकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या जाहिरातीवरून सरकारला घेरायला सुरुवात केली त्यानंतर आता राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवरून विरोधी ...