बॉलिवूड दिग्दर्शक मुघलांना ‘देशाचे खरे शासक’ म्हणाला, भाजपा आमदाराने मात्र यावरुन ठाकरे सरकारवर केला हल्लाबोल
मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खान नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. त्याबरोबर ते सोशलवरही बेधडकपणे सामाजिक मुद्यांवर आपलं मत मांडतात. ...