Tag: government

पुणे जिल्हा : सरकार शेतक-यांचे नसून दलालांचे – सुषमा अंधारे

पुणे जिल्हा : सरकार शेतक-यांचे नसून दलालांचे – सुषमा अंधारे

पेठ येथे अवकाळीच्या नुकसानीची पाहणी मंचर/पेठ - सरकारने भांडवलदारांचे भले करण्याचे काम सुरू केले असून, दुधाचा विक्रीदर स्थिर असताना खरेदीदर ...

“राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार” – ब्रजेश पाठक

“राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार” – ब्रजेश पाठक

लखनौ - राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. तेलंगणातही आम्ही पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी केली ...

“आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यावर राहुल नार्वेकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले “सरकार पडते किंवा…”

“आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यावर राहुल नार्वेकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले “सरकार पडते किंवा…”

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू असून यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे ...

सुप्रिया सुळेंनी फोटो शेअर करत केला संताप व्यक्त ‘आनंदाचा शिधा’मधील तेल निकृष्ट, डाळीत किडे, तर रव्यात…’

सुप्रिया सुळेंनी फोटो शेअर करत केला संताप व्यक्त ‘आनंदाचा शिधा’मधील तेल निकृष्ट, डाळीत किडे, तर रव्यात…’

Supriya Sule : सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शासनाने गतवर्षीपासून ग्राहकांना आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यंदा ...

Madhya Pradesh : मध्य प्रदेशात तर चोरांचे सरकार; राहुल गांधींची शिवराज सरकारवर टीका

Madhya Pradesh : मध्य प्रदेशात तर चोरांचे सरकार; राहुल गांधींची शिवराज सरकारवर टीका

Madhya Pradesh - भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे येथील तरुण बेरोजगार आहेत. शिवराज सरकार 50 टक्के कमिशन घेते. त्यावर मोदींनी कोणतीही ...

अहमदनगर – दि. 30पर्यंत उजव्या कालव्याला पाणी सोडणार

अहमदनगर – सरकारच्या विकासात्मक कामांना मतदारांची साथ ः मंत्री विखे

राहाता  -ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेला विजय म्हणजे महायुती सरकारच्या कामावर मतदारांनी केलेले शिक्‍कामोर्तब असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ...

तब्बल 3 हजार कोटींचे स्टॅम्प पेपर शासन करणार नष्ट

तब्बल 3 हजार कोटींचे स्टॅम्प पेपर शासन करणार नष्ट

पुणे - कालानुरूप स्टॅम्प पेपरऐवजी आता नोंदणी व मुद्रांक विभागाचे व्यवहार ऑनलाईन ग्रास प्रणालीद्वारे होत आहे. सध्याच्या काळात फ्रॅकिंगची सुद्धा ...

अहमदनगर – जनता दरबारातून सरकारवरील विश्‍वास दृढ

अहमदनगर – जनता दरबारातून सरकारवरील विश्‍वास दृढ

राहाता  -जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य माणसांची कामे मार्गी लागावीत हाच प्रयत्न असतो. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा मी सुरू ठेवली ...

EXPLAINER : काय आहे राजस्थानमधील जल जीवन मिशन घोटाळा प्रकरण, समजून घ्या सोप्प्या भाषेत

EXPLAINER : काय आहे राजस्थानमधील जल जीवन मिशन घोटाळा प्रकरण, समजून घ्या सोप्प्या भाषेत

Jal Jeevan Mission scam case  - राजस्थान सरकारचे जल जीवन मिशन घोटाळा प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय ...

Sanjay Raut : मनोज जरांगे अन् सरकारने दिलेल्या डेडलाईनवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात”

Sanjay Raut : मनोज जरांगे अन् सरकारने दिलेल्या डेडलाईनवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात”

Sanjay Raut :  राज्यात मारत समाजाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेले उपोषण अखेर काल त्यांनी मागे घेतले. सरकारने ...

Page 1 of 66 1 2 66

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही