47 वर्षांपूर्वी प्रभात : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा? मुंबई, दि. 24 - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील तोडगा काढताना, विचार करताना विरोधकांना विश्वासात घेतले जाईल, असे सुस्पष्ट आश्वासन ...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा? मुंबई, दि. 24 - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील तोडगा काढताना, विचार करताना विरोधकांना विश्वासात घेतले जाईल, असे सुस्पष्ट आश्वासन ...
शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा सांगणारे आपले हे राज्य. परंतु महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत 15 हजारांहून अधिक बालविवाह झाल्याची कबुली ...
राहुल गांधी यांच्यासोबत एकत्रित निवडणूक लढवणारे अखिलेश यादव आज मात्र कॉंग्रेसकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. अखिलेश यांनी टोपी का फिरवली, ...
भाटघरला वीजउत्पादन केंद्र मुंबई, दि. 23 - पुणे जिल्ह्यातील भाटघर येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन वीज उत्पादन केंद्राच्या विद्युत गृहासंबंधीची महत्त्वाची ...
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीसोबतच घेण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र भाजपाने केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. याबाबत प्रदेश भाजपाकडून जरी नकारात्मक ...
अरविंद केजरीवाल यांनी बिगरभाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांना भोजनासाठी बोलावले असता कुणीही गेले नाही. कारण याअगोदर भाजप विरोधकांच्या सावलीलाही उभे न राहणारे केजरीवाल ...
गणगौर राजस्थानातील एक भरजरीत सण. गण म्हणजे शिव अर्थात "ईसरजी' आणि "गौर' अर्थात माता पार्वती. राजस्थानी महिला जगाच्या पाठीवर कोठेही ...
फंड, पेन्शन यावर जप्ती आणता येणार नाही नवी दिल्ली, दि. 22 - कर्मचाऱ्यांचा प्रोव्हिडंड फंड, पेन्शन व सक्तीच्या बचत योजनेतील ...
मराठी नववर्षाचे आज स्वागत करीत असतानाच, जुनी पानगळ होऊन नवी पालवी फुटते तसे जुने वादविवाद विसरून नवी आनंदाची पालवी फुटली ...
मागील काही दिवसांपासून अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत, ज्याचा भारताच्या सुरक्षेवरती परिणाम होतो आहे, त्याचे एक विश्लेषण. अरुणाचल प्रदेशमध्ये बोमडिलाजवळ ...