Monday, April 29, 2024

Tag: Chhatrapati Sambhajinagar

ब्रॅंडेड बाटली.. दारू मात्र नकली ! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने मोठा भांडाफोड

ब्रॅंडेड बाटली.. दारू मात्र नकली ! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने मोठा भांडाफोड

छत्रपती संभाजीनगर - ब्रॅंडेड दारुच्या नावाखाली बनावट दारु विक्रीचे प्रकार अनेकदा समोर आले आहे. दरम्यान असाच काही प्रकार जिल्ह्यात देखील ...

मोठी बातमी! तूर्तास ‘औरंगाबाद’ हेच नाव कायम, मुंबई उच्च न्यायालयाने दिले महत्वाचे आदेश

मोठी बातमी! तूर्तास ‘औरंगाबाद’ हेच नाव कायम, मुंबई उच्च न्यायालयाने दिले महत्वाचे आदेश

मुंबई - औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र या निर्णयाविरोधात मुंबई उच्च ...

ऐका आणि स्वस्थ बसा… संदीप देशपांडेंनी पोस्ट केलेला राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ चर्चेत

ऐका आणि स्वस्थ बसा… संदीप देशपांडेंनी पोस्ट केलेला राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ चर्चेत

मुंबई - राम नवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली. यावेळी हल्लेखोरांनी काही वाहनांना देखील ...

नामांतराच्या विरोधात आठ याचिका दाखल ! दिल्लीत 24, तर मुंबईत 27 मार्चला सुनावणी

नामांतरासंबंधीत याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली - राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा विषय सध्या चर्चेत आहे. यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. दरम्यान, ...

“औरंगाबादच्या नामांतराबाबत जनमत घेण्यात यावे”; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

“औरंगाबादच्या नामांतराबाबत जनमत घेण्यात यावे”; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

औरंगाबाद- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या निर्णयावर सार्वमत ...

नामांतरावरून राज्यात वातावरण तापलं; आजपासून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे बेमुदत उपोषण

नामांतरावरून राज्यात वातावरण तापलं; आजपासून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे बेमुदत उपोषण

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने नुकतीच परवानगी दिली ...

… त्यामुळे ‘औरंगाबाद’ शहराचे नाव बदलणे अत्यावश्यक होते – मंत्री मुनगंटीवार

… त्यामुळे ‘औरंगाबाद’ शहराचे नाव बदलणे अत्यावश्यक होते – मंत्री मुनगंटीवार

चंद्रपूर : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव या नामांतरास केंद्र सरकारने मान्यता दिल्याने आपल्याला अत्यंत आनंद झाला असून या ...

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरून श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरून श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात

मुंबई - औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्राने मंजुरी दिली. यानंतर आता राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात झाली आहे. ...

अंबादास दानवे म्हणाले,“यापुढे तालुका ‘छत्रपती संभाजीनगर, जिल्हा औरंगाबाद’ असं लिहावं लागेल का?”; फडणवीसांनी उत्तर देत म्हटले,”अंबादास जी,आधी पूर्ण..”

अंबादास दानवे म्हणाले,“यापुढे तालुका ‘छत्रपती संभाजीनगर, जिल्हा औरंगाबाद’ असं लिहावं लागेल का?”; फडणवीसांनी उत्तर देत म्हटले,”अंबादास जी,आधी पूर्ण..”

मुंबई : केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या ...

Aurangabad To Chhatrapati Sambhajinagar: 1988मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर नामकरण करण्याचा नारा दिला होता, जाणून घ्या संपूर्ण इतिहास

Aurangabad To Chhatrapati Sambhajinagar: 1988मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर नामकरण करण्याचा नारा दिला होता, जाणून घ्या संपूर्ण इतिहास

मुंबई - औरंगाबादचे नाव "छत्रपती संभाजीनगर' व उस्मानाबादचे "धाराशिव' करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, कित्येक ...

Page 3 of 4 1 2 3 4

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही