अमली पदार्थांची तस्करी रोखण्याबाबत मोठा निर्णय; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
नागपूर - अमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि युवा पिढीला यापासून दूर ठेवण्यासाठी राज्य शासनाने टास्क फोर्स तयार केला आहे. त्याबरोबरच ...
नागपूर - अमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि युवा पिढीला यापासून दूर ठेवण्यासाठी राज्य शासनाने टास्क फोर्स तयार केला आहे. त्याबरोबरच ...
नागपूर - ऑनलाइन लॉटरीच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी व्यापक स्तरावर मोहीम राबविण्यात येईल. अवैध ऑनलाइन लॉटरीच्या प्रतिबंधासाठी कायद्यात ...
मुंबई - हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस असून सकाळपासूनच सभागृहात राजकीय वातवरण तापायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. अशात उपमुख्यमंत्री तथा ...
नागपूर - संत तुकाराम महाराजांच्या गाथा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम संताजी जगनाडे महाराज यांनी केले. मानवतेचा विचार त्यामधून पुढील ...
राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत भाजपकडून केल्या गेलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील ...
मुंबई - समृद्धी महामार्गामुळे राज्यात क्रांतिकारी बदल घडणार आहेत. या महामार्गामुळे 14 जिल्ह्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. नागपूर आता "जेएनपीटी'शी ...
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शिंदे यांना आपण ...
भावनगर :- कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा ही भारत जोडो यात्रा नव्हे तर मोदी विरोधी जोडो यात्रा आहे. कारण ...
मुंबई - ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना काल न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात ...
मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन होण्यापूर्वी अनेक मोठ्या उलथापालथी झाल्या. यावेळी सर्वांना आता देवेंद्र ...