अपयश आले तरी दुष्काळी भागात काम सुरूच ठेवणार- रोहित पवार
जामखेड: लोकसभा निवडणुकीत यश मिळाले नसले, तरी आमचा कोणताही कार्यकर्ता खचून जाणार नाही. दुष्काळी भागात आमचे काम सुरूच ठेवणार आहोत....
जामखेड: लोकसभा निवडणुकीत यश मिळाले नसले, तरी आमचा कोणताही कार्यकर्ता खचून जाणार नाही. दुष्काळी भागात आमचे काम सुरूच ठेवणार आहोत....
भात बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी कामशेत - भात हे मुख्यत: उष्ण कटिबंधाच्या प्रदेशातील पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार...
राहुरी: वांबोरी येथे आज (दि.26) दुपारी साडेतीन वाजता पतीने कौटुंबिक वादातून पत्नी व स्वतःच्या सात वर्षांच्या मुलास ठार मारले. यानंतर...
भोपाळ - मध्य प्रदेशातील बहुजन समाज पक्षाच्या आमदार रमाबाई यांनी आज भाजपतर्फे मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी आमदारांना अमिश दाखविण्यात...
पाणी टंचाई : डोंगरवाडी परिसरात पाण्यासाठी वणवण टाकवे बुद्रुक - आंदर मावळातील सह्याद्रीच्या कडेपठारावर वसलेल्या डोंगरवाडीत हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी...
कामे मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नगर: राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहे. या...
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकाल मंगळवारी (दि. 28 मे) रोजी...
मुंबई - युवासेना अध्यक्ष 'आदित्य ठाकरे' यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी त्यांच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. युवासेनेचे पदाधिकारी वरून...
वाढलेली गुन्हेगारी पोलिसांची बनतेय डोकेदुखी -अमरसिंह भातलवंडे पिंपरी - मागील काही वर्षांचा विचार केला तर बदलत चाललेल्या युगाबरोबरच गुन्हेगारीचे स्वरुपही...
भोसरी, पिंपरीतून महायुतीच्या उमेदवारास मताधिक्य पिंपरी - लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर आता चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले...