नवी दिल्ली : कोरोना विषाणूचे जगभरात थैमान चालू असतानाच एक आनंदाची बातमी आहे. भारतातील आसाम राज्यात मागच्या 24 तासात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. आसामचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी सांगितले कि मागील 24 तासात आसाम राज्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही.
No #COVID19 case has been reported in Assam in the last 24 hours: Assam Minister Himanta Biswa Sarma https://t.co/BXqzWgNKl6
— ANI (@ANI) April 6, 2020
तसेच राज्यात 26 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 2000 हजार जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आपले आहे. त्यापैकी 165 नमुन्याची अहवाल आज येणार आहे.