Sunday, April 28, 2024

Tag: osmanabad

औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आणखी एका शहराचे होणार नामांतर?; भाजपच्या ‘या’ नेत्याची सरकारकडे मागणी

औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आणखी एका शहराचे होणार नामांतर?; भाजपच्या ‘या’ नेत्याची सरकारकडे मागणी

मुंबई : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराला केंद्र सरकारकडून मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच औरंगाबादचे नाव आता छत्रपती संभाजीनगर आणि ...

औरंगाबादच्या नामांतरावरून अमोल मिटकरींची भाजपवर टीका; म्हणाले,”ही श्रेयवादाची लढाई नाही,भाजपाने याचा असुरी आनंद…”

औरंगाबादच्या नामांतरावरून अमोल मिटकरींची भाजपवर टीका; म्हणाले,”ही श्रेयवादाची लढाई नाही,भाजपाने याचा असुरी आनंद…”

मुंबई : औरंगाबाद शहराचे नामांतर ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नामांतर ’धाराशिव’ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव ...

शिक्षित आहे म्हणून महिलेला नोकरीसाठी बळजबरी करता येत नाही – मुंबई उच्च न्यायालय

उस्मानाबादचे धारशिव करण्यास केंद्राचा हिरवा कंदील; पण औरंगाबादचे नामांतर वेटिंगवर

मुंबई - उस्मानाबादचे नाव बदलून "धाराशिव' करण्यास हरकत नाही, अशी माहिती केंद्र सरकाराने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. मात्र औरंगाबादचे ...

एक गुंठाही जमीन नाही, राहायला पत्राचं घर, तरीही महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून बनतेय ओळख

एक गुंठाही जमीन नाही, राहायला पत्राचं घर, तरीही महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून बनतेय ओळख

उस्मानाबाद - देणगी देणारा व्यक्तीच खरा श्रीमंत असतो. लाखो, करोडो रुपयांची संपत्ती असलेले लोक कधी एक रुपया कोणाला देत नाहीत. ...

मनसेच्या ‘त्या’ नेत्याला सुषमा अंधारेंचे सडेतोड उत्तर; म्हणाल्या,”उगाच शेळीने उंटाचा मुका घ्यायला गेलं म्हणजे जमतं का?”

मनसेच्या ‘त्या’ नेत्याला सुषमा अंधारेंचे सडेतोड उत्तर; म्हणाल्या,”उगाच शेळीने उंटाचा मुका घ्यायला गेलं म्हणजे जमतं का?”

मुंबई : शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुंलडच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरेंवर टीका केली. यानंतर मनसेकडून त्यांच्याविरोधात ...

‘मी देवीचरणी लीन झालो. नवस फेडला’ प्रताप सरनाईक यांच्याकडून तुळजा भवानी चरणी ७५ तोळं सोनं अर्पण

‘मी देवीचरणी लीन झालो. नवस फेडला’ प्रताप सरनाईक यांच्याकडून तुळजा भवानी चरणी ७५ तोळं सोनं अर्पण

सोलापूर - शिंदे गट आमदार प्रताप सरनाईक यांनी नुकतच तुळजा भवानी देवीचे दर्शन घेऊन देवीला ५१ तोळे सोन अर्पण केले ...

Aurangabad Bench : अखेर बळीराजाच्या लढ्याला यश, तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळणार…

Aurangabad Bench : अखेर बळीराजाच्या लढ्याला यश, तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळणार…

उस्मानाबाद - उस्मानाबादमधील बळीराजाच्या लढ्याला यश आले असून तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 2020 साली ...

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर तातडीने सुनावणी नाही

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर तातडीने सुनावणी नाही

मुंबई - औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च ...

मोठा निर्णय! संभाव्य अखेरच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नामांतर “संभाजीनगर”

मोठा निर्णय! संभाव्य अखेरच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नामांतर “संभाजीनगर”

मुंबई – राज्याच्या राजकारणात कधी नव्हे ती अशी अस्वस्थता आहे. सरकार कोसळणार अशा बातम्या येत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारने ...

ST Strike : एसटी कर्मचाऱ्याने सुरु केला बांगड्या विकण्याचा व्यवसाय

ST Strike : एसटी कर्मचाऱ्याने सुरु केला बांगड्या विकण्याचा व्यवसाय

उस्मानाबाद - गेल्या दोन महिन्यांपासून विलिनीकरणाच्या मुद्यावरून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारकडून आंदोलन मागे घेण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात ...

Page 2 of 4 1 2 3 4

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही