आंदोलन चिघळले ! शेतकरी लालकिल्ल्यात घुसले ;पोलीस-शेतकऱ्यांत संघर्ष
नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. दिल्लीच्या मुकरबा चौक येथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक ...
नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. दिल्लीच्या मुकरबा चौक येथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक ...
श्रीगोंदा (अर्शद आ. शेख / प्रतिनिधी) - नवीन कृषी कायद्यांबाबत शेतकरी संघटनेची भूमिका सर्वश्रुत आहे. ही विचारधारा बाजूला ठेवून आम्ही ...
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. यासोबतच न्यायालयाने ...
नवी दिल्ली : मागील दीड महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज या ...
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज आंदोलक आणि ...
नवी दिल्ली - जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत नववर्षाचे स्वागत करणार नसल्याचे सिंघू सीमेवर निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले. ...
नवी दिल्ली - शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये सुमारे महिनाभर निर्माण झालेली कोंडी चर्चेच्या पाच फेऱ्यांमध्ये फूटली नव्हती. मात्र सहाव्या फेरीत ...
नवी दिल्ली : देशात कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांनी रान उठवले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.त्यावरूनच आता केंद्रीय ...
शामली - उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यातील मार्केटमध्ये केवळ १ रुपया किलोने फ्लॉवरला भाव मिळाल्याने नाराज शेतकऱ्याने १५ एकर जमिनीवर ट्रॅक्टर फिरवला ...
नवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या एका गटाने सोमवारी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन कृषी कायद्यांना पाठिंबा दर्शवला. तशी ...