मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज (दि.७ मे २०२४) सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.55 टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे….
दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले.
➡️लातूर – ३२.७१
➡️सांगली – २९.६५
➡️बारामती – २७.५५
➡️हातकणंगले – ३६.१७
➡️कोल्हापूर – ३८.४२
➡️माढा – २६.६१
➡️उस्मानाबाद -३०.५४
➡️रायगड – ३१.३४
➡️रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ३३.९१
➡️सातारा – ३२.७८
➡️सोलापूर -२९.३२— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 7, 2024
लातूर – ३२.७१ टक्के
सांगली – २९.६५ टक्के
बारामती – २७.५५ टक्के
हातकणंगले – ३६.१७ टक्के
कोल्हापूर – ३८.४२ टक्के
माढा – २६.६१ टक्के
उस्मानाबाद – ३०.५४ टक्के
रायगड – ३१.३४ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ३३.९१ टक्के
सातारा – ३२.७८ टक्के
सोलापूर – २९.३२ टक्के