मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज (दि.7 मे 2024) सकाळी 7.00 वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 42.63 टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे….
#लोकसभानिवडणूक२०२४
दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले.▶️लातूर- ४४.४८
▶️सांगली- ४१.३०
▶️बारामती- ३४.९६
▶️हातकणंगले- ४९.९४
▶️कोल्हापूर- ५१.५१
▶️माढा- ३९.११
▶️उस्मानाबाद- ४०.९२
▶️रायगड- ४१.४३
▶️रत्नागिरी–सिंधुदूर्ग- ४४.७३
▶️सातारा- ४३.८३ टक्के
▶️सोलापूर- ३९.५४ टक्के pic.twitter.com/8Ayg6lxZWN— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 7, 2024
लातूर- ४४.४८
सांगली- ४१.३०
बारामती- ३४.९६
हातकणंगले- ४९.९४
“राज्यात आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. सर्वांनी सकाळी ७ ते सायं. ६ या वेळेत जरुर मतदान करावे.”
– डॉ. किरण कुलकर्णी (अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी)
कोल्हापूर- ५१.५१
माढा- ३९.११
उस्मानाबाद- ४०.९२
रायगड- ४१.४३
Lok Sabha Election 2024 (Phase 3) : महाराष्ट्र राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.55 टक्के मतदान…
रत्नागिरी–सिंधुदूर्ग- ४४.७३
सातारा- ४३.८३ टक्के
सोलापूर- ३९.५४ टक्के