शेतकरी आंदोलन: ‘ते’ ५०० शेतकरी माझ्यासाठी मेलेत का?; मोदींनी रागात प्रतिप्रश्न केल्याचा राज्यपालांचा दावा
नवी दिल्ली : देशात तब्बल दीड वर्षांपासून दिल्लीच्या सीमेवर केंद्राच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. त्यांच्या आंदोलनाला नुकतेच यश मिळाले ...