पदवीचे प्रवेश १२ वीच्या गुणांवरच; सीईटी नाही : उदय सामंत
पदवी परीक्षांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार नसल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. बारावीच्या गुणांवरच ...
पदवी परीक्षांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार नसल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. बारावीच्या गुणांवरच ...
नवी दिल्ली: विद्यापीठ अनुदान आयोगाने देशासमोर एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. या माहितीमुळे अनेकांचे भविष्य धोक्यात आले आहे. देशातील ...
कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. पण आता सरकारने शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. पण अजूनही कोरोनाचा धोका ...
पुणे, दि. 12 - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सकाळी व सायंकाळी फिरायला आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना शुल्क सक्तीचे करण्याचा वाद्ग्रस्त ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील १८ पेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना दिनांक १ मे २०२१ पासून लस दिली जाणार ...
महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार हे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र दिवसेंदिवस कमालीने वाढणारी ...
सातारा - वाई येथील द्रविड हायस्कूलच्या आवारातील वठलेल्या झाडातून पेन्सिलची सुंदर प्रतिकृती साकारण्याची किमया मुख्याध्यापक नागेश मोने यांनी केली. या ...
मुंबई - इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही. अशा प्रकारची माहिती पूर्णपणे चुकीची आहे, ...
शिक्षणमंत्र्यांकडून 10 जुलैची अधिसूचना रद्द पुणे - जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी 10 जुलैची अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयावर ...
पुणे - इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. दरम्यान, करोना ...