डिजिटल प्रसारण माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश समाधानकारक
मुंबई : डिजिटल माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश असणे ही बाब समाधानकारक आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. ...
मुंबई : डिजिटल माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश असणे ही बाब समाधानकारक आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. ...
मुंबई - मेट्रोसाठी आरे कॉलनीतील कारशेडची जागा तेथून हलवून कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तथापि कांजूरमार्गच्या मिठागराची ही ...
मुंबई - मेट्रोसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने देखील कांजूरमार्गच्या जागेचा विचार केला होता. तरीही मेट्रो कारशेडच्या जागेबाबत केंद्र सरकारने राज्याला पत्र ...
मुंबई - मुंबईमधील मेट्रो कारशेड प्रकरणात महाविकास आघाडीचे त्रिपक्षीय सरकार झोपेतच असल्याचे सिद्ध झाले आहे. आरे परिसरातील मेट्रो कारशेड रद्द ...
नवी दिल्ली - दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या ग्राहकांकडून लॉकडाऊनच्या काळात बॅंकांनी घेतलेले व्याजावरील व्याज केंद्र सरकार देणार आहे. प्रथम ...
नवी दिल्ली - अनलाॅक 5.0 ची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून कंटेन्मेंट झोनमध्ये लाॅकडाऊन सुरूच राहणार असल्याची माहिती केंद्रीय ...
जयपूर - पंजाबप्रमाणेच राजस्थान सरकारनेही केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात स्वतंत्र विधेयके मांडण्याचा निर्णय घेतला असून राजस्थान विधिमंडळाच्या अधिवेशनात ...
नवी दिल्ली -भारताच्या नकाशाचे चुकीचे सादरीकरण केल्यावरून केंद्र सरकारने ट्विटरला कडक शब्दांत खडसावले. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व आदींविषयीचा अनादर बिल्कूल ...
पुणे - राज्यासह देशात करोनाचा संसर्ग कमी होत असला तरी, करोना प्रतिबंधक लस कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
नवी दिल्ली - करोना व्हायरसमुळे अडचणीत असलेल्या सरकारी कंपन्यांच्या पगारात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे. सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये कर्मचाऱ्यांचा ...