Saturday, April 20, 2024

Tag: central government

शेतकरी आंदोलन : प्रकाश सिंह बादल यांची पुरस्कार वापसी

शेतकरी आंदोलन : प्रकाश सिंह बादल यांची पुरस्कार वापसी

नवी दिल्ली -  देशात शेतकरी संघटना नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यातच सरकारकडून याबाबतीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने ...

शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढली; दिल्ली-उत्तर प्रदेशला जोडणारा मार्ग बंद

शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढली; दिल्ली-उत्तर प्रदेशला जोडणारा मार्ग बंद

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे सध्या दिल्लीत आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे ...

शेतकरी-केंद्राची चर्चा ‘निष्फळ’; आंदोलनाची तीव्रता वाढली

शेतकरी-केंद्राची चर्चा ‘निष्फळ’; आंदोलनाची तीव्रता वाढली

नवी दिल्ली - शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे काहीशी नरमाईची भूमिका घेतल्याचे चित्र निर्माण करणाऱ्या केंद्र सरकारने सुरू केलेल्या वाटाघाटींची पहिली ...

आता आरपारची लढाई! शेतकरी नेत्यांचा ठाम निर्धार; आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

समिती स्थापनेचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात सलग सहाव्या दिवशी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत केंद्र सरकारने अखेर चर्चा केली. ...

महाराष्ट्रात तपासासाठी सीबीआयला घ्यावी लागणार परवानगी; राज्य सरकारचे पाऊल

ऐन थंडीत शेतकऱ्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे हा ‘क्रूरपणा’; शिवसेनेकडून टीका

मुंबई - दिल्लीत कृषी विधेयकांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर ऐन थंडीत गार पाण्याचे फवारे मारणे हा क्रूरपणा आहे, असे शिवसेनेने ...

शेतकऱ्यांना दोन दिवसात मदत जाहिर करा, अन्यथा…- बच्चु कडू

बच्चू कडू यांनी दिला “चलो दिल्ली” चा नारा ; ‘डेरा आंदोलन’ करण्याचा इशारा

मुंबई : केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. मागील चार दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर ...

नक्षलवाद विरोधी कारवाईचे गृहमंत्र्यांकडून कौतुक

डिजिटल प्रसारण माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश समाधानकारक

मुंबई : डिजिटल माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश असणे ही बाब समाधानकारक आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. ...

मेट्रो कारशेड कांजूरमार्गला नेण्यास केंद्राकडून ‘कभी हां कभी ना’

मेट्रो कारशेड कांजूरमार्गला नेण्यास केंद्राकडून ‘कभी हां कभी ना’

मुंबई - मेट्रोसाठी आरे कॉलनीतील कारशेडची जागा तेथून हलवून कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तथापि कांजूरमार्गच्या मिठागराची ही ...

केंद्राने पत्र पाठवण्यामागे हीन राजकारण – सचिन सावंत

केंद्राने पत्र पाठवण्यामागे हीन राजकारण – सचिन सावंत

मुंबई - मेट्रोसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने देखील कांजूरमार्गच्या जागेचा विचार केला होता. तरीही मेट्रो कारशेडच्या जागेबाबत केंद्र सरकारने राज्याला पत्र ...

Page 40 of 50 1 39 40 41 50

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही