मुंबई – रविवारी 1165 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानानंतर आज निकाल समोर येत आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतीमध्ये भाजपच एक नंबर असल्याचे म्हंटले आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यामुळे मुरजी पटेलांचे कार्यकर्ते संतप्त https://t.co/3M4X5DnU5q
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 17, 2022
फडणवीस म्हणाले, 889 ग्रामपंचायतींचे निकाल माझ्याकडे आले असून 397 ठिकाणी भाजपला विजय मिळालाय. एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेला 81 ठिकाणी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 87 ठिकाणी काॅंग्रेसला 104, राष्ट्रवादीला 98 आणि 95 ठिकाणी अपक्षांना विजय मिळाला असल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय.
भाजपने उमेदवार मागे घेतल्यानंतर संजय राऊतांनी राज ठाकरेंसह भाजपवर साधला निशाणा https://t.co/Ps8kNSSzS8
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 17, 2022