हुतात्म्यांच्या कार्यामुळे महाळुंगे पडवळ नाव उज्वल
वळसे पाटील यांचे गौरवोद्गार मंचर- हुतात्म्यांच्या कार्यामुळे महाळुंगे पडवळ गावचे नाव महाराष्ट्रात नव्हे तर देशात उज्वल झाले आहे. क्रांतिकारांची आठवण...
वळसे पाटील यांचे गौरवोद्गार मंचर- हुतात्म्यांच्या कार्यामुळे महाळुंगे पडवळ गावचे नाव महाराष्ट्रात नव्हे तर देशात उज्वल झाले आहे. क्रांतिकारांची आठवण...
तलाव, विहरी, कूपनलिका कोरड्या ः गावांत टॅंकरने पाणीपुरवठा कुरकुंभ- राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असली तरी दौंड...
लाखणगाव- बेडूक, साप तसेच वन्यप्राणी हे पर्यावरणीय साखळीतील महत्वाचा घटक असून त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी जंगलांचे संवर्धन होणे...
पुरग्रस्तांना "सोनाई'द्वारे दिला मदतीचा हात नीरा नरसिंहपूर- भीमा व नीरा नदीचा संगम असलेल्या नीरा नरसिंहपूर येथे पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले...
इंदापूर तालुक्यात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणाचे काम सुरू निमसाखर - निरा नदीला आलेल्या पूर परिस्थितीमुळे सध्याच्या व पुढील काळातील संभाव्य धोके...
जिल्हा परिषद, पंचायत समितीचे दुर्लक्ष वाल्हे - येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायकवाडवाडी (ता.पुरंदर) शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. इमारतीचे छत कधीही...
टेळेवाडी येथे भूषणसिंहराजे होळकर यांचे प्रतिपादन नांदूर - धनगर समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयीन लढा सुरूच ठेवू; पण वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ...
केडगाव- सहजपूर (ता. दौंड) येथील शारदा विद्यालयात आरोग्य विभागाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 8 ऑगस्ट हा...
माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली अपेक्षा लासुर्णें- लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना 70 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य दिले. मित्र...
बारामती-खाद्यपदार्थ आणण्यासाठी घरुन बारामती शहरात आलेल्या मतीमंद तरुणीचा खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी दत्ता पोपट खरात...