पुणे – एकीकडे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असतानाच पुण्यातील कात्रज येथे राजस सोसायटी परिसरातील महानगरपालिकेची मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. आज सकाळची ही घटना आहे. पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर कारंजे उडत असून गाळ जमा झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे.