नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. देशात लागू केलेले नवीन तीन कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. येत्या अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे. आज पंतप्रधान मोदी देशवाशियांना संबोधित करत होते त्यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. गेली अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. त्यास आज यश मिळाले आहे.
हे कायदे रद्द केल्यानंतर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यासह राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याबरोबर बॉलीवूड सेलेब्सनेही सोशलवर आपलं मत ट्विट करत मांडलं आहे.
अभिनेता सोनू सूद
किसान वापिस अपने खेतों में आयेंगे,
देश के खेत फिर से लहराएंगे।
धन्यवाद @narendramodi जी, इस ऐतिहासिक फैसले से किसानों का प्रकाश पूरब और भी ऐतिहासिक हो गया।
जय जवान जय किसान। 🇮🇳— sonu sood (@SonuSood) November 19, 2021
अभिनेता रितेश देशमुख
Happy #guruparab to all. Wishing dear brothers and sisters – happiness, love and immense prosperity #GuruNanakJayanti
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 19, 2021
अभिनेत्री रिचा चढ्ढा
India has lots to learn from its farmers! Salute 🙏🏽 https://t.co/ATLhTYsh7M
— RichaChadha (@RichaChadha) November 19, 2021
अभिनेत्री तापसी पन्नूचे ट्विट
Also….. Gurpurab diyaan sab nu vadhaiyaan 🙏🏽 https://t.co/UgujPdw2Zw
— taapsee pannu (@taapsee) November 19, 2021