अली अब्बास जफर यांची नवीन वेबसिरीज “तांडव’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 15 जानेवारीला या वेबसिरीजचा पहिला एपिसोड रिलीज झाला. मात्र, पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेता जीशान आयुब एका हास्य नाट्यद्वारे काही कॉमेंट करताना दिसतो. त्यावर प्रेक्षकांनी काही आक्षेप घेतले आहेत. शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याच्या विरोधात विद्यार्थ्यांचे एक आंदोलन यामध्ये दाखवले गेले आहे.
View this post on Instagram
मात्र, त्यावरून बऱ्याच गटांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. तांडवमध्ये डाव्या विचारसरणीचे आणि दक्षिणेकडे संघटनांचे काही गैरप्रकार उघड करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र, यादरम्यान धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आक्षेप असल्याने आता “तांडव’बाबत नवीन वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर एक अभियान सुरू झाले आहे.
View this post on Instagram
तर दुसरीकडे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आक्षेप असल्याने आता “तांडव’बाबत नवीन वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर एक अभियान सुरू झाले आहे.
View this post on Instagram
ही सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजमध्ये हिंदू देव-देवतांचा अपमान झाल्याचं म्हणत सोशल मीडियावर #BoycottTandav हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. त्यासोबतच #BoycottBollywood हादेखील हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.
View this post on Instagram
मात्र, त्यावरून बऱ्याच गटांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. तांडवमध्ये डाव्या विचारसरणीचे आणि दक्षिणेकडे संघटनांचे काही गैरप्रकार उघड करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र, यादरम्यान धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आक्षेप असल्याने आता “तांडव’बाबत नवीन वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर एक अभियान सुरू झाले आहे.
View this post on Instagram
“तांडव’मध्ये डिंपल कपाडिया आणि सैफ अली खान लीड रोलमध्ये आहेत. मात्र, त्यांच्या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी जोरदार लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. काही काळापूर्वी विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून डावी विचारसरणी पसरवण्याच्या काही घटना दिल्ली आणि प्रमुख शहरांमध्ये घडल्या होत्या. त्यातील फोलपणा दाखवण्याचा प्रयत्न “तांडव’मध्ये असेल, पण त्यादरम्यान भगवान शंकरावर टीका होत असल्याचाही आक्षेप आहे.