नवी दिल्ली – केंद्र सरकारने आणलेल्या नवीन पीक विमा योजनेला आज पाच वर्ष पुर्ण झाली. त्या संबंधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की या नवीन योजनेचा कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.
अनेक प्रकारच्या आपत्तीतून शेतीचे जे नुकसान होते त्यापासून शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळाले आहे. पीएम फसल बिमा योजनेचा आपल्याला कशा प्रकारे लाभ झाला याची माहिती शेतकऱ्यांनी नमो ऍपवर टाकावी असे आवाहनही मोदींनी शेतकऱ्यांना ट्विटर संदेशात केले आहे.
देश के अन्नदाताओं को प्रकृति के प्रकोप से सुरक्षा प्रदान करने वाली पीएम फसल बीमा योजना के आज 5 साल पूरे हो गए हैं। इस स्कीम के तहत नुकसान का कवरेज बढ़ने और जोखिम कम होने से करोड़ों किसानों को लाभ हुआ है। इसके सभी लाभार्थियों को मेरी बहुत-बहुत बधाई। #FasalBima4SafalKisan
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2021
या योजनेचा ज्यांना लाभ झाला आहे अशा शेतकऱ्यांचे मी अभिनंदन करतो असेही मोदींनी या ट्विटर संदेशात नमूद केले आहे. या योजनेच्या लाभा बद्दल आपण आपले अनुभव नमोऍप वर शेअर करा त्यातून अनेकांना या योजनेच्या संबंधात माहिती व प्रेरणा मिळेल असेहीं मोदींनी नमूद केले आहे.
पीएम फसल बीमा योजना ने कैसे किसानों को अधिक से अधिक लाभ सुनिश्चित किया है?
दावों के निस्तारण में कैसे पूरी पारदर्शिता बरती गई है?
PM-FBY से संबंधित ऐसी सभी जानकारियां NaMo App के Your Voice सेक्शन में रखी गई हैं। जानें और शेयर करें। #FasalBima4SafalKisan pic.twitter.com/iBDGxOQ0dX
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2021