नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आपली कारवाई सुरु केली आहे. इथल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या बुरखाधारी लोकांना शोधण्याचे काम सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी सोशल मीडियावर कवितेतून संताप व्यक्त करत निषेध केले आहे. सध्या त्यांच्या या कवितेला सोशल माध्यमांमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
है दस्तूर कि सुबहा होने से पहले
रातों का गहरा हो जाना लाज़िम है
जुल्म बढ़ाओ अभी तुम्हारे ज़ुल्मों का
हद से बाहर भी हो जाना लाज़िम हैहम मायूस नहीं हैं, हम हैरान नहीं
जैसा सोचा था तुम वैसे ही निकले— Vishal Bhardwaj (@VishalBhardwaj) January 7, 2020
विशाल भारद्वाज यांनी ट्विटद्वारे कविता शेअर केली आहे,’ दस्तूर कि सुबहा होने से पहले, रातों का गहरा हो जाना लाज़िम है , जुल्म बढ़ाओ अभी तुम्हारे ज़ुल्मों का , हद से बाहर भी हो जाना लाज़िम है…. जैसा सोचा था तुम वैसे ही निकले.’ असं म्हणत बॉलिवूड दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी कविता ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.