“काही तोतये फिरत आहेत. पण नुसतं हातात भगवा असून…” निवडणूक आयोगाकडे प्रकरण गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य
मुंबई - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर झालेल्या सुनावणीमध्ये ५ सदस्यीय घटनापीठाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप न करण्याचा निर्णय जाहीर करत शिंदे ...