महाविकास आघाडी सरकार अस्थिर नसून खंबीर – नवाब मलिक
मुंबई - भाजपाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल महोदयांची भेट घेऊन सरकार अस्थिर असल्याचा दावा केला. परंतु हे सरकार अस्थिर नसून खंबीर ...
मुंबई - भाजपाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल महोदयांची भेट घेऊन सरकार अस्थिर असल्याचा दावा केला. परंतु हे सरकार अस्थिर नसून खंबीर ...
मुंबई - सचिन वाझे प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपने वाझे प्रकरणावरून सरकारला घेरलं असून या प्रकरणामुळे महाविकास आघाडी ...
सिंधुदुर्ग : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्यातच आता शिवसेनेने घेतलेला गुजराती ...
मुंबई : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस यांच्यातील कुरबुरी सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चेला येताना दिसत आहे. सध्या काँग्रेसचे ...
पुणे - महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी टीका विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांकडून ...
मुंबई : अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांची रवानगी सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा येथील कारागृहात करण्यात ...
मुंबई - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. ...
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार हटवावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात ...
मुंबई : गणेशोत्सवात बाजारपेठांमध्ये उसळलेली गर्दी, लॉक डाऊन शिथिलीकरणाबरोबर मास्कचा वापर आणि सोशल डिस्टसिंगबाबत सुटलेले भान यामुळे सप्टेंबरमध्ये जवळपास १० ...
मुंबई: राजस्थान, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याचे भाजपनेते नेहमी बोलताना दिसले. दरम्यान, आता पुन्हा एकदा भाजप खासदाराने महाविकास ...