उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर खोचक टीका; म्हणाले,”आता भारत बोललं पाहिजे, इंडिया बोलल्यावर…”
जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज जळगाव महानगरपालिकेत अनावरण करण्यात आले. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे ...
जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज जळगाव महानगरपालिकेत अनावरण करण्यात आले. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे ...
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )प्रमुख उद्धव ठाकरे हे जळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. यावरून सध्या ...
जळगाव - "तुमचे सरकार आहे, दोन उपमुख्यमंत्री आहेत. तुम्हाला न विचारता पोलिस लाठीचार्ज करत असतील तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार ...
मुंबई :- जळगांव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या ...
जळगाव - येथील शिवाजी नगर परिसरात तीन मजली इमारत कोसळली आहे. यात एका महिलेला वाचविण्यात यश आले असून एक महिला ...
जळगाव : शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवणारे आमदार आणि जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ...
जळगाव : जळगावमध्ये ईडीने मोठी कारवाई केली आहे. माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या राजमल ...
जळगाव :- गोंडगाव येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेतील पीडित बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा ...
जळगाव - राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे अपघात थांबता थांबत नाहीत. यामुळे आता प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर ...
जळगाव :- नशिराबाद पुलावर गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास अपघात होऊन अत्यवस्थ अवस्थेतील तरूणांसाठी तेथून जाणारे जिल्हाधिकारी अमन मित्तल देवदूत ठरले. ...