Friday, April 26, 2024

Tag: india-china land dispute

चीनने अखेर पहिल्यांदाच केले मान्य; गलवान व्हॅलीतील संघर्षात चार चिनी सैनिकांचा मृत्यू

चीनने अखेर पहिल्यांदाच केले मान्य; गलवान व्हॅलीतील संघर्षात चार चिनी सैनिकांचा मृत्यू

नवी दिल्ली - मागील वर्षी जून महिन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. यामध्ये चिनी सैनिकांचाही ...

भारताची एक इंचही जमीन कोणालाच देणार नाही – राजनाथ सिंह

भारताची एक इंचही जमीन कोणालाच देणार नाही – राजनाथ सिंह

नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील वाद संपुष्टात आल्याचे दिसत आहे.पँगाँग टीसओ तलावाच्या भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चीन ...

अखेर आरबीआयनेही माझ मत मान्य केले – राहुल गांधी

‘जर आम्ही सत्तेत असतो, तर चीनला १५ मिनिटात देशाबाहेर काढले असते’

नवी दिल्ली - भारत-चीन सीमा वादावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी  मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. जर आम्ही (काँग्रेस) सत्तेत ...

चिनी सैन्य काही मिनिटांमध्येच उद्ध्वस्त करेल अटल बोगदा; चीनचा दावा

चिनी सैन्य काही मिनिटांमध्येच उद्ध्वस्त करेल अटल बोगदा; चीनचा दावा

बीजिंग - तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिमाचल प्रदेशातील मनाली ते लेहला जोडणाऱ्याअटल बोगद्याचे उद्‌घाटन करण्यात आले. सध्या लडाखच्या पूर्वेकडे ...

उद्योजकांनी भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत- अर्थराज्यमंत्री

चीनमधून गुंतवणूक कमी

अनुराग ठाकूर : सरहद्दीवरील संघर्षाचा झाला परिणाम नवी दिल्ली - चीनमधून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीवर गेल्या तीन वर्षांपासून परिणाम होत असून ...

भारत-चीन पुन्हा आमने-सामने; 45 वर्षांनंतर सीमेवर गोळीबार

भारत-चीन पुन्हा आमने-सामने; 45 वर्षांनंतर सीमेवर गोळीबार

नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये भारत-चीन संघर्ष सुरूच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरु असतानाच चीनने पुन्हा भारतात घुसखोरी करून ...

भारत-चीन सीमेवर परिस्थिती गंभीर – लष्करप्रमुख

भारत-चीन सीमेवर परिस्थिती गंभीर – लष्करप्रमुख

नवी दिल्ली - भारत-चीन तणावादरम्यान लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी लडाख दौरा केला. नियंत्रण रेषेवर परिस्थिती तणावपूर्ण असून खूपच नाजूक ...

आम्ही देशांच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी योग्य ती पावले उचलणार

चीनकडून पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय सैन्याने उधळला कट

नवी दिल्ली - भारत-चीन लडाखच्या सीमेवरील तणाव शांत होण्याचे नाव घेत नाही. मुजोर चीनकडून कुरापती सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

लडाखमध्ये १९६२पेक्षा गंभीर परिस्थिती; परराष्ट्रमंत्र्यांची कबुली

लडाखमध्ये १९६२पेक्षा गंभीर परिस्थिती; परराष्ट्रमंत्र्यांची कबुली

नवी दिल्ली - गलवान खोऱ्यात झालेला भारत-चीन संघर्षानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहेत. सध्याची परिस्थिती १९३२ पेक्षा गंभीर असल्याचे ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही