चीन सीमेवर भारताची परिस्थिती अत्यंत ‘नाजूक’ व ‘धोकादायक’; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं मोठं वक्तव्य
नवी दिल्ली - लडाखच्या पश्चिम हिमालयीन प्रदेशातील भारत आणि चीनमधील परिस्थिती 'नाजूक' आणि 'धोकादायक' असून लडाखच्या काही भागात दोन्ही देशांची ...
नवी दिल्ली - लडाखच्या पश्चिम हिमालयीन प्रदेशातील भारत आणि चीनमधील परिस्थिती 'नाजूक' आणि 'धोकादायक' असून लडाखच्या काही भागात दोन्ही देशांची ...
नवी दिल्ली , वृत्तसंस्था : क्षेपणास्त्र अग्नि-4 अणु-सक्षम मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिकची सोमवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. चार हजार किलोमीटरपर्यंत मारा ...
नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यातील लष्करी कमांडर पातळीवरील चर्चेची पुढील फेरी शनिवारी होणार आहे. पुर्व लडाख मधील पॅंगॉग ...
नवी दिल्ली - मागील वर्षी जून महिन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. यामध्ये चिनी सैनिकांचाही ...
नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील वाद संपुष्टात आल्याचे दिसत आहे.पँगाँग टीसओ तलावाच्या भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चीन ...
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आणि भारतातील सीमावाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. चीनने भारताच्या हद्दीत पुन्हा एकदा ...
नवी दिल्ली - लडाखमध्ये असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमध्ये तब्बल 11 आठवड्यानंतर राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू झाली. चर्चेसाठी कार्यकारी ...
बिजिंग - पूर्व लडाख सीमेवर काही महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणाव कायम असून दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहे. या स्थितीच्या ...
नवी दिल्ली - सीमेवरील तणाव कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडत चीनला संदेश दिला आहे. सीमेवरील म्हणजेच ...