“..ही बाब शासनाला निश्चितच भूषणावह नाही” जयंत पाटलांचे मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांना पत्र
मुंबई- महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत आहेत. अशात राज्यातील पोलीस व गुप्तहेर खाते ...