अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आ. काळेंनी केली पाहणी
कोपरगाव (प्रतिनिधी) - तालुक्यातील शुक्रवारी (दि.24) झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची आ. आशुतोष काळे ...
कोपरगाव (प्रतिनिधी) - तालुक्यातील शुक्रवारी (दि.24) झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची आ. आशुतोष काळे ...
वासुंदे(प्रतिनिधी) - काल (दि.२४) रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे दौंड तालुक्यातील जिराईत भागातील वासुंदे, हिंगणागाडा, जिरेगाव, लाळगेवाडी आणि कुरकुंभ आदी परिसरात जोरदार ...
पिके जोमात आल्याने शेतकरी कोळपणीत व्यग्र पुसेगाव (प्रतिनिधी) - पावसाने दमदार सुरुवात केल्याने उत्तर खटाव तालुक्यातील खरीप पिकांना जीवदान मिळाले ...
मुंबई- हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टनंतर आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरात ...
खरीप पिकाला दिलासादायक पाऊस बेल्हे(प्रतिनिधी) :- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे व परिसरात सोमवार (दि.२९) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पावसाने ...
खटाव (प्रतिनिधी) - खटाव परिसरात मागील आठवड्यात मान्सूनची चाहूल देत सलग काही दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. बळीराजानेही आपली पेरणीपूर्व ...
खरीप हंगाम वेग पकडणार ः बळीराजा सुखावला केडगाव (वार्ताहर) - यंदाच्या पावसाळ्यात पावसाच्या दमदार सुरवातीमुळे बळीराजा सुखावला असून करोनाच्या महामारीतदेखील ...
भिगवण (वार्ताहर) - भिगवणसह (ता. इंदापूर) परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा आनंदीत झाला आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास ...
येरवडा (प्रतिनिधी) : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम आता राज्यात सर्वत्र दिसू लागला आहे.संध्याकाळनंतर पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक ...