Monday, April 29, 2024

Tag: farmer

सरकार कोणाचंही असो, माणुसकी महत्वाची असते- उद्धव ठाकरे

सरकार कोणाचंही असो, माणुसकी महत्वाची असते- उद्धव ठाकरे

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा धडक मोर्चा वांद्रे येथील बी.के.सी. मैदान येथे धडकला. ...

दोन महिने उशिरा सुचली खरीप बैठक घेण्याची ‘बुद्धी’

दोन महिने उशिरा सुचली खरीप बैठक घेण्याची ‘बुद्धी’

खेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी फिरवली पाठ सेंद्रीय शेतीकडे लक्ष द्या-देवकाते राजगुरूनगर - सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे. यंदाचा दुष्काळ समोर ठेवून ...

प्रेरणा : यू ट्यूबवरील शेतकऱ्यांची यशोगाथा

-दत्तात्रय आंबुलकर विज्ञान-तंत्रज्ञान व संगणक प्रणालीचा उचित उपयोग करून विभिन्न विषयांवरील यू-ट्यूबच्या चित्रफिती आता सर्वदूर प्रसारित होत आहेत. मात्र, याच ...

कोणताही पात्र लाभार्थी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही – सहकारमंत्री

मुंबई: राज्यातील कोणताही पात्र लाभार्थी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही असे, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानपरिषदेत ...

‘किडनी घ्या, पण बियाणं द्या’ नामदेवची सरकारकडे मागणी

‘किडनी घ्या पण बियाणे द्या’ अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला अटक

मुंबई: 'किडनी घ्या पण बियाणे द्या' अशी मागणी करणाऱ्या नामदेव पतंगे या शेतकऱ्याला आज अटक केली गेली. सरकारला जाब विचारण्यासाठी ...

सरकारची कर्जमाफी फसवी निघाली-  धनंजय मुंडे

सरकारची कर्जमाफी फसवी निघाली- धनंजय मुंडे

मुंबई: राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारने गाजावाजा करत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना आणली. मात्र ...

शेतकऱ्याने गायींसाठी दिला अर्धा एकर ऊस

शेतकऱ्याने गायींसाठी दिला अर्धा एकर ऊस

पारगाव शिंगवे - आंबेगाव तालुक्‍यातील जारकरवाडी येथील मारुती दगडु बढेकर या शेतकऱ्याने आपल्या वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त अर्धा एकर क्षेत्रातील 12 महिन्यांचा ...

मशागतीची लगीनघाई !, भात पेरणीपूर्वी मावळात लगबग

मशागतीची लगीनघाई !, भात पेरणीपूर्वी मावळात लगबग

भात बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी कामशेत - भात हे मुख्यत: उष्ण कटिबंधाच्या प्रदेशातील पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार ...

आगामी हंगामात कारखान्यांपुढे उसाचे संकट; चारा टंचाईमुळे उसाची मागणी वाढली

नगर: पाण्याअभावी उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली. त्याबरोबर आहे तो ऊस काही भागात पाण्यामुळे जळाला तर चारा टंचाईमुळे दुसरीकडे उसाची ...

Page 72 of 73 1 71 72 73

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही