“शेतकऱ्यांनी मनात आणलं तर केंद्रातलं सरकार…” शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेची सरकारवर टीका
मुंबई : मागच्या एक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरु केलेले आंदोलन अखेर संपुष्ठात आले. शेतकऱ्यांनी आपल्या ...
मुंबई : मागच्या एक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरु केलेले आंदोलन अखेर संपुष्ठात आले. शेतकऱ्यांनी आपल्या ...
नवी दिल्ली - कृषी कायदे मागे घ्यावेत ही आमची प्रमुख मागणी असून ती मान्य झाल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाहीं आणि ...
मुंबई - माझ्या कार्यकाळात एपीएमसी नियम -2007 चा मसुदा तयार करण्यात आला होता. ज्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या वस्तू बाजारात आणण्यासाठी वैकल्पिक ...
पारनेर (प्रतिनिधी) - शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उच्चाधिकार समिती तातडीने नियुक्त करण्यात येईल. तसा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय कृषिमंत्री ...
श्रीगोंदा (अर्शद आ. शेख / प्रतिनिधी) - नवीन कृषी कायद्यांबाबत शेतकरी संघटनेची भूमिका सर्वश्रुत आहे. ही विचारधारा बाजूला ठेवून आम्ही ...
नवी दिल्ली - दिल्लीत निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांनी लोहरी सणाला नव्या कृषी कायद्यांची होळी केली. पंजाबमधील शेतकरी वसंत तू सुरू होताना ...
नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चार सदस्यीय समितीबाबत असहमती दर्शवली ...
चंदिगढ - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेत. नवे कायदे शेतकरीविरोधी असून ...
थिरुअनंतपूरम - देशभरामध्ये सध्या केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये या कायद्यांचे स्वागत होताना दिसतंय ...
नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना काही शेतकरी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. भारतीय किसान युनियन (लोकशक्ती)ने ...