ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत
महेश जाधव मायणी - जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षांच्या ...
महेश जाधव मायणी - जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षांच्या ...
रब्बी हंगामासाठी विमा योजना : शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यास प्राधान्य नगर - राज्यात खरीप हंगाम 2016 पासून प्रधानमंत्री पीक ...
जिल्ह्यात यंदा 139 टक्के पाऊस झाल्याने आणि मातीत ओल कायम असल्याने सध्या पिकांची परिस्थिती उत्तम आहे. आणि रब्बीच्या गहू आणि ...
पुणे - शेतकऱ्यांना परराज्यात शेतमाल विक्रीच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी पणन मंडळाने देशातील 8 राज्यांतील व्यापाराचा अभ्यास करण्यासाठी एक ...
- रामचंद्र सोनवणे राजगुरूनगर - अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती पिकांना हेक्टर 50 हजार रुपये व जिरायती शेतीमधील पिकांना ...
शेतकऱ्यांसमोर अस्मानी सोबतच सुलतानी संकट मुंबई : अवकाळी पावसाने राज्यात हाहाकार उडवला असतानाच शेतकऱ्यांसमोर अस्मानी सोबतच सुलतानी संकट उभे राहिले ...
बळीराजावर आस्मानी संकट : बदलत्या हवामानामुळे भातपिकांचे नुकसान पिंपरी - अवकाळी पावसाचा मावळ तालुक्यातील 191 गावांतील भातपिकाचे नुकसान झाले आहे. ...
पाटण तालुक्यातील स्थिती; मदतीची प्रतीक्षा पाटण - पाटण तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामातील भात, ज्वारी, ...