हिंगोलीत अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान
हिंगोली - हिंगोली शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलं मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेले पिक जमीनदोस्त झाले. दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात सुरु असलेल्या ...
हिंगोली - हिंगोली शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलं मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेले पिक जमीनदोस्त झाले. दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात सुरु असलेल्या ...
नाशिक - शेतकऱ्यांना नेहमीच संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी पडलेले पीकांचे भाव. मात्र आता ...
हिंगोली - जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा, धोतरा, हत्ता पानकनेरगाव, केलसूला खडकी, कापडशिंगि यासह तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे सोयाबीन सध्या ...
नांदेड : गेल्या चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काल ...
अजय माळवे फलटण : तालुक्यातील शेतात पिके जोमदार आहेत, त्यांना देण्यासाठी विहिरीत पाणी उपलब्ध आहे. मात्र, वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ...
वाई - वाई शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डवर नवीन हळदीची आवक सुरू झाली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक ...
अतिवृष्टीचा गुणवत्तेवर परिणाम; उपलब्ध बियाणे साठवून ठेवण्याचे आवाहन कराड - जिल्ह्यात गत खरीप हंगामात झालेली अतिवृष्टी, महापूर, अवकाळी पाऊस या ...
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. ठाकरे ...
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. ठाकरे ...
इस्लामपूर - महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाबाबत आपण समाधानी नाही. सातबारा कोरा करणे गरजेचे आहे. नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफी ...