छत्रपती श्री शिवाजी महाराज पालखीचे 6 जूनला प्रस्थान
पुणे - रायगडाहून पंढरपूरला दरवर्षी जाणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पालखीचे यंदा प्रस्थान ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, श्री राज्याभिषेक शके, 347 ...
पुणे - रायगडाहून पंढरपूरला दरवर्षी जाणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पालखीचे यंदा प्रस्थान ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, श्री राज्याभिषेक शके, 347 ...
मुंबई : महाराष्ट्रात 365 दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. तिथीनुसार ...
फुरसुंगी : छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्वबंधुत्व, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, संरक्षण अशा सर्वच मानवतावादी लोककल्याणकारी तत्त्वांचे पालन केले. परंतु, शिवरायांचा ...
नवाब मलिक यांचा भाजपाला सवाल मुंबई : मी "छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशी घोषणा दिलेली आहेच. मात्र तुम्ही नरेंद्र ...
आजच्या युवापिढीकडे इतिहास वाचण्याची आणि छत्रपती शिवरायांचे विचार अंगीकृत करण्याची विचारधारा क्षीण झाली आहे. संस्काराचे सूतोवाच नसलेली पिढी देशातील विविध ...
-विठ्ठल वळसेपाटील 350 वर्षांपूर्वी अखंड हिंदुस्थानावर मोगल सत्ता थैमान घालत असताना सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या एका राजाने रयतेचं राज्य उभे केलं. ...
मुख्यमंत्री कमलनाथ शीलान्यासासाठी स्वत: हजेरी लावणार भोपाळ : सध्या देशात छपत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून राजकारणाने जोर धरला आहे. त्यातच ...
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या बदललेल्या नव्या झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केला आहे. राजमुद्रेला राज्य निवडणूक आयोगाने ...
उदयनराजेंची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून उत्तर मुंबई - "जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची उंची कुणीही गाठू शकणार ...
मुंबई - ‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी अक्षरात ...