बिहार निवडणुकीत शिवसेना 50 जागा लढणार
मुंबई - बिहार विधान निवडणुकीच्या आखाड्यात आता शिवसेनाही उतरली आहे. विधानसभेच्या 50 जागांवर सेना आपले उमेदवार देणार आहे, अशी माहिती ...
मुंबई - बिहार विधान निवडणुकीच्या आखाड्यात आता शिवसेनाही उतरली आहे. विधानसभेच्या 50 जागांवर सेना आपले उमेदवार देणार आहे, अशी माहिती ...
पुणे - महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणेकरांनी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी फिरत्या विसर्जन हौदांना प्रतिसाद दिला. यामध्ये दिवसभरात सुमारे 9 ...
पुणे - शहरातील मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने आणि सेवा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला ...
पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. ...
मुंबई - कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेले दहावी, बारावीचे निकाल पुढील महिन्यात जाहीर करण्यात येतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा ...
मुंबई - राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच महाराष्ट्र सरकारने देखील कोरोनावर मात करण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा घटवण्यासाठी ...
eमहाराष्ट्रातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी म्हणजेच लालपरीला आज 72 वर्षे पूर्ण झाली. 1 जून 1948 रोजी अहमदनगर ते ...
मुंबई - राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रसार, लॉक डाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक चणचण ...
मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा हाहाकार मजला आहे. संकटाची सद्यस्थिती पाहता केंद्र सरकारतर्फे आज देशव्यापी लॉक डाऊनला आणखी २ आठवड्यांची ...
इस्लामपूर - युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यासारखा केवळ पेहराव बनविण्यापेक्षा त्यांचे विचार आत्मसात करून अन्यायाविरुध्द पेटून उठावे, असे आवाहन अमोल मिटकरी ...