दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदी जनतेला खोटी माहिती देता असल्याचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे कि, आरएसएसचे प्रधानमंत्री भारतमातेला खोटं बोलत आहे.
https://twitter.com/RahulGandhi/status/1210062130415693825?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1210062130415693825&ref_url=https%3A%2F%2Fm.dailyhunt.in%2Fnews%2Findia%2Fhindi%2Ftv9%2Bbharatvarsh-epaper-tvninbha%2Fpradhanamantri%2Bko%2Bjhutha%2Bbata%2Bbjp%2Bke%2Bnishane%2Bpar%2Brahul%2Bgandhi%2Bpatra%2Bbole%2Bunase%2Bacchi%2Bbhasha%2Bki%2Bummid%2Bnahi-newsid-155509120
राहुल यांच्या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते संबिंत पात्रा म्हणाले राहुल गांधींकडून चांगल्या भाषेची अपेक्षा करणे चुकीचे आहे. राहुल गांधींनी वापरलेली भाषा आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.
आज राहुल गांधी जी ने कुछ ट्वीट किया है और जिस प्रकार की भाषा का प्रयोग किया है वो बहुत आपत्तिजनक है।
उन्होंने कहा है की RSS का प्रधानमंत्री भारत माता से झूठ बोलता है।
मुझे लगता है राहुल गांधी से भद्रता और अच्छी भाषा की अपेक्षा करना ही गलत है: डॉ @sambitswaraj
— BJP (@BJP4India) December 26, 2019