मुंबई : राज्याच्या राजधानीत बुधवारी एका दिवसात कार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ३३५ वर पोहोचली असून त्यातील १८१ जण मुंबईतील आहेत. राज्यातील मृतांची संख्या १६ वर पोहोचली आहे.
रुग्णालयात एका ५१ वर्षीय बधिताचा तर हीरनंदानी रुग्णालयात एका ८४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. वावोखार्ड रुग्णालयात एका ७३ वर्षीय तर नायर रुग्णालयात ६३ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
देशात सर्वाधिक बाधित मुंबईत असून तेथे वारली कोळीवाडा आणि गोरेगाव [पनगर हे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यातच धारावी सारख्या झोपडपट्टीत एक बाधित सापडल्याने चिंता व्यक्त होत आहे.