पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियावरील फेसबुक पेज हाताळण्याचे काम भाजप नेत्याच्या कंपनीला देण्यात आल्या असल्याचा...
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियावरील फेसबुक पेज हाताळण्याचे काम भाजप नेत्याच्या कंपनीला देण्यात आल्या असल्याचा...
मुंबई: महाविकास आघाडी सरकार हे रिक्षासारखंच आहे. या रिक्षाची स्टेअरिंग माझ्या हाती असून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे प्रमुख पक्ष पाठीमागे...
मुंबई: अयोध्येतील राम मंदिराचा भूमीपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर मुद्द्यावरुन राऊत यांनी...
चाकण (वार्ताहर): भामा-आसखेड परिसरातील थोपटेवाडी येथे अल्पवयीन मुलीची निर्घृणपणे हत्या केली जाते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पुण्यात असतानाही या...
नवी दिल्ली: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी देशातील जनतेने एकत्रित येऊन लोकशाहीच्या बचावासाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले. “एकत्र...
सातारा - करोनाने सर्वसामान्य माणसांचे आयुष्य अडचणीत आले आहे. त्यासाठी सर्व व्यवहार व व्यापारांना नियंत्रित प्रमाणात सवलत देणे गरजेचे आहे....
जयपूर -राजस्थान विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याच्या मागणीवरून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. राजकीय पेच मिटवण्यासाठी सत्तारूढ कॉंग्रेसचे...
औरंगाबाद - सध्याची करोनाची परिस्थिती ही किल्लारी भूकंपापेक्षा खूप वेगळी आहे. 1993मध्ये किल्लारीत झालेला भूकंप हा एका जिल्हयापूरता मर्यादित होता....
मुंबई - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे शपथविधीसाठी नियमावली ठरवून देण्याची...
चेन्नई - तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा चेन्नई येथील पोएस गार्डन येथील बंगला संपादित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू...