पुणे – खडकवासला धरणातून विसर्ग कमी केल्यानंतर मुठा नदीपात्रातील पाणी कमी झाले होते. मात्र, धोका कमी झालेला नाही. असे असूनही काही नागरिक पाण्यात जाऊन सेल्फी तसेच पाण्याचे फोटो काढत आहेत. तर, काही जण वाहने स्वच्छ करत आहेत.
पुणे – खडकवासला धरणातून विसर्ग कमी केल्यानंतर मुठा नदीपात्रातील पाणी कमी झाले होते. मात्र, धोका कमी झालेला नाही. असे असूनही काही नागरिक पाण्यात जाऊन सेल्फी तसेच पाण्याचे फोटो काढत आहेत. तर, काही जण वाहने स्वच्छ करत आहेत.