अर्जुनाच्या बाणांना आण्विक उर्जा; राज्यपालांचे अजब विधान
कोलकाता : महाभारतामधील अर्जुनाच्या बाणांना आण्विक शक्ती प्राप्त होती, असे अजब विधान पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार यांनी केले होते. ...
कोलकाता : महाभारतामधील अर्जुनाच्या बाणांना आण्विक शक्ती प्राप्त होती, असे अजब विधान पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार यांनी केले होते. ...
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सहा दिवस उलटून गेल्यानंतर अखेर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री ...
भगतसिंग कोश्यारी स्नेहभोजनासाठी "मातोश्री'वर मुंबई : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात सत्ता स्थापनेसाठी मुदत मागणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ...
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मंत्री जयंत ...
राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी : 25 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन पुणे - शेतकऱ्यांना प्रतिगुंठा 80 रुपये नुकसान भरपाई देणाऱ्या केंद्र ...
आज बैठक : कारखाने आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवरही चर्चा पुणे - अतिवृष्टीमुळे झालेले उसाचे नुकसान आणि त्यानंतर निवडणुकांमुळे लांबलेला गाळप हंगाम ...
तिरुअनंतपूरम (केरळ) - केरळच्या राज्यपालपदी अरिफ मोहम्मद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज तिरुअनंतपूरममध्ये त्यांनी राज्यपालपदाची शपथ घेतली. केरळच्या ...
मुंबई : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातील नागरिकांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. बकरी ईद (ईद उल झुहा) हा ...