कोकणात फिरायला जाण्याचा प्लॅन रद्द करावा लागणार; 11 मे पर्यंत रत्नागिरीत जाण्यास मनाई
रत्नागिरी - बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार राजकारणाचे वारे वाहत आहेत. या रिफायनरीवरून राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. ...